Weather update Live आज राज्यातील या भागांमध्ये पावसाची दाट शक्यता.! पुढील 2 दिवसातील हवामान अंदाज

आज राज्यातील या भागांमध्ये पावसाची दाट शक्यता.! पुढील 2 दिवसातील हवामान अंदाज Weather update Live

Weather update Live :- राज्यासह देशातील वातावरणामध्ये मोठ्या प्रमाणात बदल होत आहेत. अशांमध्ये बऱ्याच भागांमध्ये कालपासून म्हणजे 26 फेब्रुवारी 2024 पासून ढगाळ वातावरण राज्यातील बऱ्याच भागांमध्ये दिसून आलेले आहेत. महाराष्ट्र राज्यातील बऱ्याच भागांमध्ये अवकाळी पावसाने थैमान घातलेला आहेत.

Solar Panel Scheme Grant सौर ऊर्जा निर्मितीसाठी प्रत्येक कुटुंबाला मिळणार 78 हजार अनुदान सबसिडी

Solar Panel Scheme Grant
Solar Panel Scheme Grant

तर बऱ्याच भागांमध्ये ढगाळ वातावरण असून पावसाची दाट शक्यता वर्तवण्यात आलेली आहेत. मागील काही दिवसापासून उन्हाचा तडाका जाणवत असताना उत्तर भारतात हवामानाने यु टर्न घेतलेला आहेत. पावसाने हजेरी लावल्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. IMD Alert आयएमडीने दिलेल्या हवामान अंदाजानुसार पुढील पाच दिवस पावसाची दाट शक्यता आहेत.

आज रात्री या भागांमध्ये गारपीट व अवकाळी पाऊस येथे पहा

Weather update Live :- राज्यांमध्ये 26 फेब्रुवारी 2024 ते पुढील पाच दिवस पाऊस पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भ या भागांमध्ये जास्त प्रमाणात राहणार आहेत. विदर्भातील सर्वच पट्ट्यांमध्ये पावसाचा दाट अंदाज वर्तवण्यात आलेला आहेत वेस्टर्न डिस्टर्बॅशनचा परिणाम महाराष्ट्रात त पडणार असून विदर्भात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहेत.

विदर्भात पुन्हा एकदा अवकाळी पावसाचे संकट दिसून आलेले आहेत. 26 फेब्रुवारी 2024 च्या रात्री बुलढाणा जिल्ह्याचे बऱ्याच जिल्ह्यांमध्ये गारपीट झालेली आहेत वादळी वाऱ्यासह तुफान गारपीट झालेले आहेत. नांदुरा जळगाव जामोद आणि मलकापूर या भागातील परिसरांमध्ये गारपीटी सह वादळी वाऱ्यांचा पाऊस झालेला आहे.

Weather update Live :- आणि बऱ्याच राज्यांमध्ये जसे की मध्य प्रदेश छत्तीसगड या भागांमध्ये देखील पावसाचे पोषक वातावरण तयार झालेले आहेत छत्रपती संभाजीनगर येथील भागांमध्ये ढगाळ वातावरण दिसून आलेले आहे जसे की पावसासाठी चे पोषक वातावरण निर्माण झालेले आहेत.

हेही वाचा :- IMD Alert Maharashtra राज्यात आजपासून पावसाचा अंदाज येत्या 48 तासात येथे पाऊस

बऱ्याच भागांमध्ये मध्यम ते हलक्या स्वरूपाच्या सरी देखील बरसू लागलेल्या आहेत. रब्बी हंगामातील पीक असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे गारपिटीमुळे पुन्हा एकदा नुकसान झालेले आहेत. नांदुरा जळगाव व जामोद आणि मलकापूर या भागातील शेती पिकांचे देखील नुकसान झालेले दिसून आले आहे.

Weather update Live :- गहू हरभरा आणि कांदा तसेच फळबाग उत्पादक शेतकऱ्यांचे देखील यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान होताना दिसून येत आहेत. सरासरी आणखीन तीन ते चार दिवस महाराष्ट्र राज्यातील विदर्भ पट्ट्यांमध्ये पावसाचा हवामान अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. बऱ्याच भागांमध्ये मध्यम ते हलक्या स्वरूपाच्या सरी

अधिक वाचा…

Leave a Comment

Close Visit agrolive24