आज मध्यरात्री या जिल्ह्यात धुवाधार पाऊस कोसळणार अतिवृष्टीचा इशारा weather report today
Weather report today :- नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचे स्वागत good morning for all farmer आहे आजच्या या लेखांमध्ये आपण आजच्या या लेखांमध्ये जाणून घेणार आहोत की, राज्यात एकंदरीत पावसाला सुरुवात झालेली आहे बऱ्याच भागांमध्ये पावसाने हाहाकार घातलेला दिसून येत आहेत. अशा तर राज्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचे व फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. पुढील येणाऱ्या काही दिवसांसाठी पावसाचा अंदाज दर्शवण्यात आलेला आहे.rain information
Table of Contents
Weather report today :- राज्यातील आजचा हवामान today weather news असा देण्यात आलेला आहेत की बऱ्याच साऱ्या भागांमध्ये मुसळधार पाऊस दर्शवण्यात आलेला आहेत. राज्यातील बऱ्याच भागांमध्ये येलो अलर्ट देखील जारी करण्यात आलेला आहेत. मागील दोन महिन्यापासून राज्यात पावसाचे कोठेही वातावरण नव्हते राज्यात दुष्काळग्रस्त परिस्थिती निर्माण झालेली होती पावसाच्या खंडामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहेत.
येत्या दोन दिवसांमध्ये अजून काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता weather report today
अशातच आता एकंदरीत खरीप हंगामाच्या शेवटी जोरदार पावसाची सुरुवात झालेली आहे. हा पाऊस अतिशय अवकाळी स्वरूपाचा आहेत. राज्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहेत. मागील दोन दिवसापासून राज्यातील मुंबई, ठाणे, पालघर या भागांमध्ये जोरदार पाऊस सुरू आहेत. तसेच आज दिवसभरात आणि मध्यरात्री राज्यातील बऱ्याच भागांमध्ये विजेच्या कडकडे सह पावसाचा अंदाज दर्शवण्यात आलेला आहेत.higy rain alert
Weather report today :-पालघर येथे अवकाळी पावसामुळे व्यापाऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले दिसून आले आहेत. आज मध्यरात्री today night राज्यातील बऱ्याच भागांमध्ये जोरदार पावसाचा इशारा दर्शवण्यात आलेला आहे यामध्ये कन्नड, सिल्लोड, चिखली, छत्रपती संभाजी नगर, खामगाव, नगर, लोणार, जालना, अकोला, अकोट, धारणी, अचलपूर, अमरावती, वारूद या सर्व परिसरांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता दर्शवण्यात आलेली आहेत.weather Maharashtra
पुढील दोन दिवसात राज्यातील बऱ्याच भागांमध्ये जोरदार पाऊस कोसळणार आहेत या कालावधीमध्ये विजेचे प्रमाण सर्वात जास्त असणार आहेत. अरबी समुद्रात कमी दाबाचे sea low क्षेत्र निर्माण झाल्यामुळे एकंदरीत राज्यात पावसाचे परत आगमन झालेले दिसून आलेले आहेत परंतु हा पाऊस राज्यातील बऱ्याच भागांमध्ये हितकारक नसून नुकसानदायक आहेत. राज्यातील बऱ्याच भागांमध्ये गारपीटीचा इशारा दर्शविण्यात आलेला आहेत/weather andaj daily
Weather report today :- एरंडोल, पाचोरा, कन्नड, वैजापूर, तलवार, श्रीरामपूर, मनमाड, कोपरगाव अशा या काही भागांमध्ये गारपीटीचा इशारा दर्शवण्यात आलेला आहे. या लेखांमध्ये दर्शवण्यात आलेल्या भागांमध्ये जे जिल्हे दाखवण्यात आलेले आहेत त्यातील काही भागांमध्ये मागील दोन दिवसांपूर्वीच गारपिटीचा मोठ्या प्रमाणात इशारा दाखवण्यात आला होता आणि तो अंदाज खरा देखील ठरलेला आहेत.
मुंबई पालघर ठाणे अशा या कोकणपट्टीतील काही भागांमध्ये मागील दोन दिवसापासून अवकाळी पावसाने हजेरी लावलेली आहेत. रब्बी हंगामातील पिकांसाठी हा पाऊस हितकारक आहे परंतु खरीप हंगामातील तोंडाशी आलेल्या पिकांना या पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले दिसून येत आहेत. नांदेड जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसामुळे कापूस या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले दिसून आलेले आहेत.
छत्रपती संभाजी नगर जालना, कन्नड, या भागांमध्ये कापूस उत्पादन घेतल्या जाते त्या भागांमध्ये एकंदरीत या अवकाळी पावसाने कापूस या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहेत. तसेच फळबाग लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या पिकांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहेत. आतापर्यंत राज्यात दुष्काळग्रस्त drought in Maharashtra परिस्थिती निर्माण झालेली होती परंतु या पावसामुळे राज्यातील पिण्याच्या पाण्याचे संकट निवारण झालेले दिसून आलेले आहेत.
Weather report today :- पिकांचे नुकसान मोठ्या प्रमाणात होत आहेत पुढील दोन दिवस राज्यातील बऱ्याच भागांमध्ये येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. हॅलो म्हणजे त्या भागांमध्ये अतिवृष्टी होणार आहे तेथे वाऱ्याचे प्रमाण जास्त असणार आहेत विजेचे प्रमाण जास्त असणार आहेत 26 नोव्हेंबर रोजी मध्यरात्री राज्यात झालेल्या पावसाने मोठ्या प्रमाणात थैमान घातली यामध्ये विजेचे प्रमाण सर्वात जास्त होते.27 NOVEMBER 2023
Weather report today :- आतापर्यंत राज्यातील 70 टक्के जिल्ह्यांमध्ये दुष्काळग्रस्त परिस्थिती निर्माण झालेली Drought in Maharashtra होती.. अद्यापही बऱ्याच साऱ्या जिल्ह्यामध्ये पाऊस सुरू झालेला नाही तेथे पावसाची गरज आहे आणि गरज नाही असे देखील आहेत. यामागचे कारण असे की उर्वरित प्रमाणात काही पिके शिल्लक राहिलेले आहेत त्या पिकांचे येणाऱ्या पावसामुळे नक्कीच नुकसान होणार आणि पाऊस नाही आला तर शेतकऱ्यांना व तेथील लोकांना पिण्याचे पाणी शिल्लक राहणार नाही.crop insurance
Weather report today :- या पावसाच्या दोन्ही परिस्थितीमध्ये शेतकरीच संकटात सापडताना दिसून येत आहेत. ज्या भागांमध्ये अद्यापही पावसाला सुरुवात झालेली नाही त्या शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील कामे लवकरात लवकर उरकून घ्यावी असे आदेश देखील जारी करण्यात आलेले आहेत. आणि ज्या भागांमध्ये पाऊस सुरू झालेला आहे तेथे पुढील दोन दिवस आणखीन पावसाचे राहणार आहेत.
अरबी समुद्रात अचानक कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे राज्यात पावसाचे वातावरण तयार झाले मुंबईमध्ये सर्वात प्रथम पावसाला सुरुवात झाली त्यानंतर पालघर येथे पाऊस सरकला आणि तिथून पुढे मराठवाड्यातील बऱ्याच भागांमध्ये पावसाने हजेरी लावताना दिसून आलेले आहेत. पावसाचे दिवस संपलेले आहेत परंतु हा अवकाळी पाऊस आहेत असे समोर येत आहेत. राज्यात पुढील दोन दिवस छत्रपती संभाजी नगर, नांदेड, परभणी, सांगली, सातारा, पालघर, ठाणे अशा या बऱ्याच साऱ्या जिल्ह्यांमध्ये जारी करण्यात.