शेतकऱ्यांसाठीच्या आजच्या ठळक बातम्या top headline Maharashtra crop

शेतकऱ्यांसाठीच्या आजच्या ठळक बातम्या top headline Maharashtra crop

top headline Maharashtra crop :- राज्यातील आजच्या ठळक बातम्या जिल्ह्यात पुन्हा होणार भूजल समृद्ध ग्राम स्पर्धा अटल योजनेत समाविष्ट झालेल्या गावांना होता येणार सहभागी पुणे जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा भूजल समृद्ध ग्राम स्पर्धा होणार आहे जिल्ह्यातील बारामती पुरंदर व इंदापूर तालुक्यातील 108 गावांमध्ये मागील वर्षी अटल भूजल योजना राबवल्या गेली होती. परत ती योजना राबवल्या जाणार आहे

New weather update राज्यात पावसाचा संकट सुरू तीन दिवसात पावसाची दाट शक्यता.!

New weather update
New weather update

द्राक्ष बाग वाचवण्यासाठी लगबग बागेत हे कुठे तर पहाटे ठिबकद्वारे सिंचन नाशिक निफाड जिल्ह्यामध्ये कडाक्याच्या थंडी वाढल्यामुळे द्राक्ष पिकांना वाचवण्यासाठी रात्रीच्या वेळेस शेकोट्या पेटवल्या जात आहेत तसेच सकाळच्या वेळेस फळबाग पिकांना रात्री तीन फेज वीजपुरवठा असल्यामुळे सकाळ सकाळी पिकांना पाणी देखील दिल्या जात आहेत.

हेही वाचा : Top headline Maharashtra शेतकऱ्यांसाठीच्या झटपट ठळक बातम्या पिक विमा कांदा कापूस सोयाबीन

top headline Maharashtra crop :- सिल्लोड महोत्सवाच्या नावाने लिंक पाठवून शंभर जणांचे मोबाईल हॅक अनेकांना लाखो रुपयांचा घातला गंडा कारवाईबाबत पोलिसासहित झाले हतबल राज्यात सध्याच्या काळात बऱ्याच फसवणुकी मोबाईल द्वारे सुरू आहेत. एखादा नवीन सण आला किंवा कार्यक्रमाला त्याच्या खोट्या लिंक पाठवून बऱ्याच जणांचे मोबाईल हॅक केल्या जात आहेत.

हरभऱ्यावर मर तर मक्यावर काळ्या माव्याचा झाला प्रादुर्भाव गल्लेबोरगाव परिसरातील शेतकरी त्रस्त उत्पादनात घट होणार शेतकरी मित्रांनो राज्यातील रब्बी हंगामात शेतकऱ्यांनी हरभरा पेरणी जास्त प्रमाणात केले आहेत तसेच मक्का पेरणी देखील चाळण्यासाठी केलेले आहेत दोन्ही पिकांवरती मोठ्या प्रमाणात कीटक देखील दिसून आलेले आहेत.

top headline Maharashtra crop :- यंदाच्या हंगामा दुधाच्या दरात सातत्याने गचकरण उत्पादक संकटात मागील महिनाभरापासून दुधाचे दर सतत घसरत असून या कालावधीत सुमारे आठ ते नऊ रुपयांनी घट झालेली आहेत. दुधाला प्रति लिटर पाच रुपये अनुदान परंतु अनुदान अद्यापही खात्यात आले नाही.

शेनोडी रामवाडी उपसा सिंचन योजनेसाठी सहा गावातील ग्रामस्थ झाले आक्रमक बैठकीत ठरवली दिशा रास्ता रोको, आंदोलन जलसमाधी आंदोलन करणार इसापूर जलाशयातून शेनोडी रामावाडी उपसा सिंचन योजनेची मंजुरीच्या मागणीसाठी सहा गावांची ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत.

top headline Maharashtra crop :- परतूर तालुक्यातील वन्यजीवांचा सुळसुळाट शेतकरी त्रस्त उभ्या पिकांची पूर्ण नासाडी वन्य प्राण्यांमुळे शेती करणे अवघड परतुर तालुक्यात वन्यजीवांचा मोठ्या प्रमाणात उपद्रव्य वाढला असून शेतातील उभ्या पिकांची नासाडी करत असल्याचे शेतकरी त्रस्त झाले आहे तालुका परिसरात मागील काही वर्षापासून वन्यप्राण्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत पुढाऱ्यांना गावबंदी करा राजू शेट्टी जळगाव जामोद शेतकऱ्यांच्या मागण्या जोपर्यंत मान्य होत नाही तोपर्यंत गावात एकही पुढाऱ्याला येऊ देऊ नका त्यांना जाब विचारा असा सल्ला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी दिला आहेत. शेती पिकांना भाव नाही योजनांची जाहीरनामा मात्र पैसे जमा नाही शेतकरी आक्रमक

top headline Maharashtra crop :- शेती पिकांना भाव द्या अन्यथा शेतकरी आक्रमक योजनांची घोषणा करतात परंतु योजना ची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होते का.1

अधिक वाचा…

Leave a Comment

Close Visit agrolive24