राज्यातील शेतकऱ्यांना मिळणार आता वार्षिक 15 हजार रुपये आनंदाची बातमी Big hike in PM Namo Scheme
Big hike in PM Namo Scheme :- राज्यातील शेतकऱ्यांसाठी आता अतिशय आनंदाची बातमी समोर आलेली आहेत. राज्यामध्ये पीएम किसान निधी योजनेअंतर्गत व नमो शेतकरी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक 12 हजार रुपयांचा लाभ दिला जातो.. परंतु आता यामध्ये वाढ होण्याची दाट शक्यता आहे.
Mgnrega the well scheme एक गाव 15 विहिरी मागेल त्याला विहीर अनुदान योजना 2024
पीएम किसान निधी योजनेच्या आधारावरती म्हणजेच धरती वरती सुरू करण्यात आलेली एक नाविन्यपूर्ण योजना म्हणजे महाराष्ट्र सरकारची नमो किसान शेतकरी सन्मान निधी योजना या दोन्ही योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आतापर्यंत 12 हजार रुपयांचा लाभ दिला जात होता. परंतु आता पीएम किसान योजनेच्या रकमेमध्ये वाढ करण्याचे संकेत समोर आलेले आहेत.
हेही वाचा :- earning market Tur तुर बाजार भावात विक्रमी वाढ येणाऱ्या काळात दर आणखीन वाढणार का.!
Big hike in PM Namo Scheme :- The ECONOMIC TIMES इकॉनोमिक टाइप्स या माध्यमातून द्वारे असे जाहीर करण्यात आलेले आहेत की यामध्ये आता नक्कीच वाढ करून शेतकऱ्यांना सहा हजार ऐवजी 9 हजार रुपयांची वार्षिक मदत दिली जाणार आहेत. म्हणजेच येणाऱ्या काळात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती नक्कीच यामध्ये वाढ केली जाऊ शकते.
येणाऱ्या निवडणुकीच्या आधारावरती शासनाची जी सर्वात मोठी बजेटची योजना आहेत ती म्हणजे पी एम किसान योजना आणि या योजनेचे बजेट देखील येणाऱ्या काही कालावधीमध्ये जाहीर करण्यात येणार आहेत. साधारणतः पी एम किसान निधी योजनेअंतर्गत देशभरातील आठ ते नऊ कोटी शेतकरी यामध्ये पात्र आहेत.
येथे क्लिक करून संपूर्ण माहिती पहा
Big hike in PM Namo Scheme :- शेतकरी मित्रांनो या योजनेअंतर्गत नक्कीच वाढ होणे अपेक्षित आहेत यामागचे कारण असे की येणाऱ्या काही दिवसांमध्ये राज्यासह देशभरात विलक्षण म्हणजेच निवडणुका सुरू होणार आहेत आणि त्याच्याच पार्श्वभूमी वरती नक्कीच यामध्ये वाढ होणे अपेक्षित आहेत.
पी एम किसान निधी योजनेअंतर्गत आतापर्यंत पाच वर्षे पूर्ण झालेले आहेत या पाच वर्षांमध्ये राज्यातील शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार प्रमाणे लाभ दिला जात आहेत आणि यामध्ये आता वाढ करण्याचे देखील सरकारला देखील वेळ आलेली आहेत. कारण वाढता खर्च वाढते बजेट याच्या आधारावरती नक्कीच यामध्ये वाढ करणे गरजेचे आहेत.
Big hike in PM Namo Scheme :- अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी राबवली जाणारी ही एक अतिशय महत्त्वाची योजना आहेत आणि यामध्ये जर वाढ केली तर नक्कीच शेतकऱ्यांचा सरकारकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल याच्या आधारावर ती देखील सरकार यामध्ये नक्कीच काहीतरी बदल करेल असे अपेक्षित आहेत.
Live Headline Maharashtra शेतकऱ्यांसाठी आज दुपारनंतरच्या ठळक बातम्या पिक विमा कापूस कांदा तूर
असे जर घडले तर राज्यातील शेतकऱ्यांना वार्षिक पीएम किसान निधी योजना अंतर्गत नऊ हजार रुपये तीन टप्प्यांमध्ये दिले जाईल आणि नमो शेतकरी योजनेअंतर्गत तीन टप्प्यांमध्ये सहा हजार रुपये दिले जाईल असे एकूण राज्यातील शेतकऱ्यांना पंधरा हजार रुपये वार्षिक दिले जाणार आहेत. तसेच राज्यातील शेतकऱ्यांना आणखीन एक आनंदाची