Crop insurance subsidy जिरायत सोयाबीन कापूस तूर खरंच अवकाळी 27 हजार अनुदान मिळणार का.!

जिरायत सोयाबीन कापूस तूर खरंच अवकाळी 27 हजार अनुदान मिळणार का.! Crop insurance subsidy

Crop insurance subsidy :- नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्य सरकारचे मंत्रिमंडळाच्या बैठकीत पार पडलेला सर्वात मोठा निर्णय म्हणजे नोव्हेंबर महिन्याच्या शेवटी अवकाळी पावसाने शेती पिकांचे जे नुकसान केलेले आहेत. त्यामध्ये प्रत्येक शेतकऱ्यांच्या शेती पिकाच्या अनुदानाच्या रकमेत आता वाढ करण्यात आलेली आहेत.

weather update January 2024 पावसाचे पोषक वातावरण तयार पुढील चार दिवस या जिल्ह्यांना पावसाची शक्यता

weather update January 2024
weather update January 2024

परंतु शेतकऱ्यांच्या मनामध्ये याविषयी प्रश्न सुरू झाले आहेत की सुरुवातीलाच सरकारमार्फत जिरायत पिकासाठी आतापर्यंत हेक्टरी 8,500 रुपये अनुदान मिळत होते परंतु त्यामध्ये आता वाढ करून हेक्टरी 13,500 असे करण्यात आलेले आहेत. जिरायत म्हणजे केवळ पावसाच्या आधारावरती जी पिके घेतली जातात त्यांना जिरायत पिके म्हटले जाते. त्यामध्ये कापूस सोयाबीन तूर भुईमू अशा अनेक पिकांचा समावेश आहे.

Crop insurance subsidy ;- शेतकरी मित्रांनो यामध्ये वाढ करण्यात आलेली आहेत परंतु शेतकऱ्यांच्या मनामध्ये प्रश्न येत आहेत की, खरंच हे अनुदान आपल्याला मिळणार आहेत का सरकार तर अशा अनेक घोषणा करते परंतु आपल्यापर्यंत तेवढे पोहोचत नाही.

हेही वाचा : Ah mahabms cow buffalo scheme गाई म्हशी पालनासाठी अर्ज सुरू असा करा अर्ज

शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस आपल्या शेती पिकाचे नुकसान होते आणि आपल्या शेताचे पंचनामे केले जातात त्यावेळी तलाठ्यांच्या मार्फत जर आपल्या पिकाचे खरोखर 100% टक्के नुकसान झाले असेल आणि तेवढेच जर तलाठ्याच्या मार्फत पंचनामे मध्ये दाखवण्यात आले तर नक्कीच आपल्याला यामध्ये जर दोन हेक्टर क्षेत्र असेल 27,000 हजार रुपयांचे अनुदान मिळेल.

Crop insurance subsidy :- परंतु यामध्ये होते काय ज्यावेळेस आपल्या शेताचे पंचनामे होतात त्यावेळेस आपल्या शेताचे जर शंभर टक्के नुकसान झाले असेल तर ते दर्शवल्या जात नाही. आणि त्यामुळे आपल्याला मिळणारी रक्कम ही अतिशय कमी स्वरूपाची होते आणि शेतकऱ्यांमध्ये प्रश्न निर्माण होतो की सरकार पुरेशी रक्कम शेतकऱ्यांना देत नाही.

शेतकरी मित्रांनो नोव्हेंबर महिन्याच्या शेवटी झालेल्या अवकाळी पावसाने राज्यातील सरासरी 34 जिल्ह्यातील शेती पिकांचे नुकसान केलेले आहे परंतु झालेले असे आहेत की बऱ्याच भागांमध्ये या अगोदर दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहे. त्यामुळे तेथील शेतकरी यामधून वजा झालेले आहेत.

Crop insurance subsidy :- दुष्काळ जाहीर करण्यात आलेल्या भागांमध्ये दुष्काळातील सवलती लागू केल्या जातील जसे की पिक विमा इतर सवलती ज्या भागांमध्ये अवकाळी पावसाने नुकसान झालेले आहेत आणि तेथे या अगोदर दुष्काळ नव्हता त्या भागांमध्ये अवकाळी नुकसान भरपाई 100% मिळणार आहेत. याची काहीही शंका नाही

शेतकरी मित्रांनो जे नुकसान 34 जिल्ह्यांमध्ये झालेले आहेत त्या सर्वत्र जिल्ह्यांची पंचनामे हे राज्य सरकारकडे पाठवण्यात आलेले आहेत. परंतु त्यामध्ये दर्शवण्यात आलेल्या रकमेच्या आधारे हेक्टरी 8,500 अशी दर्शवण्यात आलेली आहे त्यामुळे आता त्यामध्ये बदल करून 13,500 एवढे करण्यात आलेले आहेत. त्यामुळे अधिक लागणारी रक्कम ही 2000 कोटी

पुढे वाचा…

Leave a Comment

Close Visit agrolive24