आज येथे धडकणार रेमल चक्रीवादळ पुढील 8 दिवसातील मान्सूनची स्थिती Cyclone Remal Is likely to hit today
Cyclone Remal Is likely to hit today :- रेमल चक्रीवादळ आज धडकण्याची शक्यता आज या भागांमध्ये रेमल चक्रीवादळाचा प्रादुर्भाव दिसून येणार आहेत तसेच पुढील आठ दिवसातील मान्सूनची स्थिती काय असणार आहेत याविषयी देखील संपूर्ण अशी माहिती या लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत.
Drought Money Subsidy Bank account दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी हेक्टरी १४,५०० मिळणार
मान्सून सध्याच्या स्थितीला हा प्रगतीपथावर असून सध्याच्या काळात मान्सूनने निम्मा बंगालचा उपसागराचे क्षेत्र तसेच श्रीलंकेतील उभार दोन मान्सून ने ईशान्य काबीज केले आहेत. मान्सूनचे आगमन केरळमध्ये साधारणता 31 मे दरम्यान होणार असल्याचा अंदाज हवामान खात्यामार्फत देण्यात आलेला आहे.
येथे क्लिक करून पहा आपल्या जिल्ह्यात मान्सून कधी येणार
Cyclone Remal Is likely to hit today :- मान्सूनपूर्वच सध्याच्या काळात रेमल चक्रीवादळाची चर्चा देशभरामध्ये सुरू आहेत या चक्रीवादळाने किनारपट्टीतील भागांमध्ये थैमान घातलेले आहेत. तसेच महाराष्ट्र गुजरात अशा बऱ्याच राज्यांमध्ये देखील वाऱ्याचा वेग वाढू लागलेला आहे.
तर दहा जून दरम्यान मुंबई सह कोकणात तर 15 जून दरम्यान कोकणातून सह्याद्रीचा घाटमाथा ओलांडून मान्सून हा महाराष्ट्रामध्ये शिरकाव करणार आहेत साधारणतः जूनच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये मान्सूनच्या पावसाची जोरदार शक्यता वर्तवण्यात आलेली आहेत. तसेच
Cyclone Remal Is likely to hit today :- पुणे नाशिक अहमदनगर सातारा सांगली कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यात तसेच मराठवाडा विदर्भ येथे देखील 15 जून दरम्यान मान्सूनचे आगमन होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहेत. यादरम्यान विदर्भ मराठवाड्यात 30 मे पर्यंत अवकाळीचे वातावरण निवडून उष्णतेची लाट सदृश्य असते ती कायम राहील.
हेही वाचा :- This Year Farmer Seeds Subsidy Money यावर्षी शेतकऱ्यांना बियाण्यासाठी मिळणार एवढे अनुदान असा करा अर्ज.!
रेमल चक्रीवादळाची माहिती बंगालच्या उपसागरातील रेमल हे या हंगामातील पहिले चक्रीवादळ होते. हिंदी महासागरातील चक्रीवादळांच्या नावाच्या प्रणालीनुसार त्याला रेमल असे नाव देण्यात आले आहे. हे नाव ओमानने दिले आहे.
Cyclone Remal Is likely to hit today :- मान्सूनच्या अनियमितता आणि पावसाच्या कमतरतेमुळे अनेक समस्या निर्माण होतात. तरीही मान्सूनचा भारताच्या आर्थिक उलाढालीवर मोठा परिणाम होतो. कृषी, उद्योग आणि अन्य क्षेत्रांवरही त्याचा प्रभाव पडतो. त्यामुळे मान्सूनची अनियमितता टाळण्यासाठी तसेच पुरेसा पाऊस पडावा यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.
राज्यात सध्या उष्णतेची लाट मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. आणि वेगवान वारे वाहू लागलेले आहेत त्यामुळे बऱ्याच जणांच्या मनामध्ये असे प्रश्न निर्माण होत आहेत की पाऊस हा लावणी वरती आहेत साधारणतः 15 जून दरम्यानच महाराष्ट्रामध्ये मान्सूनची आगमन स्थिती होणार आहेत आणि त्यानंतरच पोषक पावसाला सुरुवात होणार आहेत. पेरणीयोग्य पाऊस झाल्याशिवाय