आझाद मैदानावर गुलाल उधळणार फटाके फुटणार, चर्चा सकारात्मक झाल्याचे संकेत Manoj jarange live
Manoj jarange live :- नमस्कार मित्रांनो जय शिवराय मराठ्यांचे भगवं वादळ आता मुंबईच्या दिशेने अतिशय धावत्या वेगाने समोर जाताना दिसून येत आहेत. लाखोच्या नव्हे तर कोटीच्या संख्येने लोक एकत्रित येत आहेत. अशा सर्वत्र सकल मराठा समाजाला आता सकारात्मक चर्चा सुरू झाल्याचे संकेत समोर आलेले आहेत.
शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या झटपट ठळक बातम्या येथे वाचा.!
महाराष्ट्रातील शिष्टमंडळाचा व मनोज जरांगे पाटील यांची एक महत्त्वाची चर्चा झाल्याचे सूत्र समोर आलेले आहेत यामध्ये काय पाया उलट समोर आलेला आहे हे थोड्याच वेळामध्ये करणार आहेत. अद्याप मराठ्यांचे भगवे वादळ हे मुंबई पर्यंत आलेले नाहीत हे वाशि येथे सध्या थांबण्याचे दिसून आलेले आहेत.
Manoj jarange live :- मराठ्यांचे भगवे वादळ हे मुंबईत येण्यापूर्वीच रस्त्यांवरती पाय ठेवण्यात इतकी ही जागा शिल्लक राहिलेली नाहीत तोही बाजूने व रस्त्यांच्या दोन्ही बाजूंनी लोकांची गर्दी मोठ्या प्रमाणात आहेत. खरंतर मराठा समाज अत्यंत एकजुटीने एकत्र आल्याचे चित्र समोर आलेले आहेत.
हेही वाचा :- या दहा जिल्ह्यांना वाढीव अतिवृष्टी नुकसान भरपाई मदत जाहीर.!
आता सरकारला यातून पळ काढून कोणताही पर्याय नाही. सरकारने यात लवकरात लवकर दखल घ्यावी पळ काढू नये मराठा समाजाला आरक्षण देणे हे अतिशय गरजेचे आहेत. लवकरात लवकर निर्णय घेऊन मराठा समाजातील प्रत्येक कुटुंबातील सदस्यांना सरसकट आरक्षण.
Manoj jarange live :- वीरेंद्र पवार समन्वय मराठा क्रांती मोर्चा यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे आम्हाला देखील आझाद मैदानावरती गुलाल उधळायचंच आहे चर्चा सकारात्मक झाल्याचे संकेत थोडाफार प्रमाणात समोर आलेले आहेत. मराठा समाजाला सरसकट आरक्षण देणे यापेक्षा मोठा निर्णय कोणताच नाही.
वीरेंद्र पवार समन्वय मराठा क्रांती मोर्चा यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे आझाद मैदानावरती जे स्टेज उभारले आहेत जो मंडप उभारला आहे त्यावरती आम्हाला परत एकदा मनोज जरांगे पाटील यांना उपोषणाला बसू द्यायची नाही सरकारला देखील विनंती आहे की अशी वेळ परत येऊ नये आपण लवकरात लवकर आरक्षणाचा तोडगा काढावा.
Manoj jarange live :- आम्ही आज आझाद मैदानावरती गुलाल उधळणारच आहेत सरकारने फक्त सकारात्मक निर्णय समोर द्यावा. सरकारचे शिष्टमंडळ आहे त्यांनी देखील योग्य ती बातमी आमच्यासमोर उपस्थित करावी सकल मराठा समाजाला सरसकट आरक्षण द्यावी.